Description बौद्ध सांस्कृतिक प्रवाहातील अभ्यासकाने वारकरी संत तुकारामाचे अभंग अभ्यासून त्यांच्या गाथ्याशी एकरूप होण्याचे उदाहरण महाराष्ट्रात दुर्मिळ आहे. भारतीय परिक्षेत्रात ही एकात्मता विजय चव्हाण यांनी सिध्द केलीय. तुकारामाचे अभंग आणि...
भरती ओहोटीPublications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : डॉ. अनघा केसकर ( Dr.Anagha Keskar)Binding : PaperbackISBN No : 9788187549567Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 177gmsWidth : 21.3Height : ...
Description प्रतिभा कुणाला भेटेल, कुणावर कशी प्रसन्न होईल हे सांगता येत नाही. रवींद्र सुर्वे यांना ती तरूण वयातच भेटली. महाविद्यालयीन वयात तिने त्यांचे बोट धरले ते त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीतही सोडले...
Description ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्ली प्रगट केली ।।१।। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ।।२।। अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रूप । चैतन्याचा दीप उजळिला ।।३।। छपन्न...
Description आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक 'सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य] घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस : सामाजिक, अर्थिक व राजनैतिक न्याय , विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य...
भारतातील तीर्थयात्रा - बारा ज्योतिर्लिंग, चारधाम, सप्तपुरी, त्रिस्थळी, पंचमहासरोवरे, चतुरायुधक्षेत्रे, पंचमहातत्त्वे, उत्तराखंडातील चारधाम, अष्टविनायक, साडेतीन शक्तिपीठे अशा ५७ तीर्थस्थळांची यात्रा २३ नकाशांसह Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : गीता...
Description युनोस्कोने विश्ववंद्य वारसा म्हणून घोषीत केलेल्या ९१३ स्थळांपैकी २८ स्थळे भारतात आहेत. यांतील काही सांस्कृतिकदृष्ट्या श्रेष्ठ वास्तू आहेत तर अन्य नैसर्गिक, समृद्ध विविधता असलेली अरण्यस्थळे आहेत. उत्क्रांतीच्या प्रवासात मानवाने...
Description डॉ. राम पुनियानी (मुंबई) हे आयआयटी संस्थेत प्राध्यापक होते. १९९२ च्या बाबरी मशिद शहीद झाल्याच्या घटनेपासून त्यांनी हिंदुत्ववादी शक्तीविरुद्ध लढण्याचे व्रत घेतले आहे. लोकशाही आणि बहुसांस्कृतिकता व सेक्युलॅरिझम यांच्या...
राजाधिराज पृथ्वीराज चौहानांनंतर तब्बल ३६५ वर्षांनी दिल्ली जिंकून हिदुस्थानचं सम्राटपद भूषवणारा एकमेव हिंदू पुरुष म्हणजे हेमू. असं धैर्य, असं कर्तृत्व त्याआधी वा त्यानंतर एकाही हिंदू वीराला जमलं नाही. हिंदुस्थानच्या राजकीय...
भाषेतून भाषेकडे आणि भाषांतराकडे - भाषा हे संवादाचे साधन आहेच, शिवाय आपले विचार, भावना व्यक्त करणारे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे भाषेवर सर्वांगीण उहापोह करणारे प्र. ना. परांजपे यांचे हे...
भिंतीवरचा चष्मा - स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट, एका लेखकाचे तीन संदर्भ, व पान पाणी नि प्रवाह या सदर लेखकाच्या पहिल्या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. या तीन कादंबऱ्या म्हणजे प्रस्तावना...
Description स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील 'भूदान चळवळ' ही पहिलीच व्यापक अहिंसक चळवळ होती. महात्मा गांधीजींचे अध्यात्मिक वारसदार असणाऱ्या विनोबा भावे यांच्या विचारचिंतनातून स्फुरलेली ती कल्पना होती. ही चळवळसुचण्याचे कारण 'परमेश्वरी प्रेरणा'...
Description मधुरा वेलणकर-साटम या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं हे पहिलंच पुस्तक. कलाजीवनातले आणि वैयक्तिक आयुष्यातले अनेक अनुभव तिच्या संवेदनशील मनानं टिपले आहेत आणि अगदी समोरासमोर गप्पा व्हाव्यात अशा साधेपणानं, अकृत्रिम शैलीत ते...
पाय ज्ञानशाखांची ओळख मराठीत करुन देण्याच्या अच्युतच्या प्रचंडप्रकल्पातील हे नवे पुस्तक 'मनात' चे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या मधल्या पाचशे-सहाशे पानांतून घरबसल्या मेंदू आणि मानस' या विश्वाची विमानयात्रा घडेल वाहून स्वस्त...
मनोहारी - अशक्य ते शक्य करणं, निदान कुवतीनुसार तसा अथक प्रयत्न करणं शक्य असतं हे मनोहर सप्रे यांच्या जगण्याचं सूत्र ! जगण्याला एक प्रयोगशाळा मानल्यामुळे, त्यांनी विविध क्षेत्रांत बिनदिक्कत मनःपूत...
Description महाभारतातील स्त्रीपात्रांवरून ओझरती नजर फिरवताच 'महाभारताच्या नायकपदी कोण' हा प्रश्न सोपा झाल्यासारखा वाटतो. ह्या मातांनी जे भोगले त्याचे यथायोग्य मूल्यांकन खुद्द व्यासांनीही महाभारतात केले नाही; असे जरी म्हटले नाही...
Description रमाईचा त्याग, सहनशीलता, कारूण्य यावर आत्तापर्यंत बरेच लेखन झाले आहे. काळीज छिन्न-विछिन्न करणारे प्रसंग रमाईवर ओढवतात. परिस्थिती तिला बालवयातच प्रौढ व्हायला भाग पाडते. बालपण जगू देत नाही. संसाराचं ओझं...
Description साल १९८७. मुंबईत राहणारे आणि सामान्य जीवन जगणारे दोन युवक विष्णुपुराणातील चार युगांच्या चक्रीत सापडतात आणि त्यांचं आयुष्य हे एका स्रोताद्वारे वेगळ्याच अविश्वसनीय जगाला जाऊन भिडतं. विष्णुपुराणातील उल्लेखाप्रमाणे 'सतयुग',...
'महाराष्ट्राची संतपरंपरा' या माझ्या ग्रंथाचा पहिला भाग इ. स. २०१२ मध्ये दिलीपराज प्रकाशनानं प्रसिद्ध केला होता व त्याला वाचकांचा उदंड प्रतिसादही लाभला होता. त्यात महाराष्ट्रातील विविध धर्मांच्या व पंथांच्या शंभर...
Description डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (औरंगाबाद) इतिहास व प्राचीन संस्कृती विभागामध्ये कार्यरत. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्राचे संचालक. क्रांतिसिंह नाना पाटील अकादमीचे अध्यक्ष. पुरोगामी चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ते. आधुनिक...
Description छत्रपती शिवरायांची जीवनगाथा म्हणजे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवणारी धगधगती मशाल. या मशालीच्या ज्वाला महाराष्ट्राला शेकडो वर्षे प्रकाशमान करत आहेत. हाच प्रकाश दीप लोकप्रिय लेखक विश्वास पाटील यांच्या लेखनीतून वाचकांच्या भेटीस...
Description पावनखिंडीतला थरार, सुरतेची महालूट, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीत केलेले निशस्त्रीकरण, शाहिस्तेखानाला वेसण, कुडाळचे महायुद्ध आणि सागराच्या पोटातले सिंधुदुर्ग निर्मितीचे अचाट स्वप्न! पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली ‘रणखैंदळ’! Additional Information ...
Description बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे सामाजिक बांधिली जपणारे, समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय खरी प्रगति होणार नाही या धारणेतुन बुवकवर्गाला तसेच महिला वर्गाला व्यवसायामध्ये प्रवेश करण्यासाठी, उद्योग धंदा सुरु करण्यासाठी सतत प्रोत्साहित...
Description परंपरांची ओझी वाहणाऱ्या हरयाणा प्रदेशातली एक मुलगी…अनुराधा. एका क्षणी तिचं मन ‘आज़ादी’ मिळवण्याचा अनुभव घेण्यासाठी बंड करून उठतं आणि ती स्वतःतला एकांत सोबत घेऊन बाहेरच्या जगात प्रवासासाठी निघते… हा...
Description समाजापासून दूर ठेवलेल्या, तसेच साहित्य आणि संस्कतीचा कोणताही वारसा नसलेल्या जातीत आण्णाभाऊंचा जन्म झाला. मागासलेपणाबरोबर शिक्षणही नाही. दारिद्र्यही त्याबरोबर ओघाने आलेच. अशा परिस्थितीत कोणताही माणूस खचून जावा. पण आण्णाभाऊंचे...
Description आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते, सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स...
Description माझी मुक्ताई, मुक्ताई दहा वरसाचं लेकरू.. बहिणाबाईनी लिहलेली ही कविता मला कधी ज्ञानेश्वर माऊलीने तर कधी विठू माऊलीने लिहल्या, गायल्यासारखे वाटते. मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या बहीण. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर,...
मेसापोटेमिया, चीन, रोम, फ्रान्स, जर्मनी, इंग्लड, अमेरिका आणि भारत या देशांमधल्या तसंच मुस्लिम कायद्यांचा चित्तथरारक इतिहास, याशिवाय सर्वसामान्यांना माहीत हवे असे भारतीय कायदे या सगळ्यांची माहिती देणारं पुस्तक म्हणजे 'माय...
Description महाराष्ट्राला इतिहास संशोधकांच्या परंपरेतील वा.सी. उर्फ वासुदेव सीताराम बेंद्रे हे एक महत्त्वाचे नाव आहे. संशोधक, लेखक म्हणून बेंद्रे यांची कारकिर्द मोठी आहे. ९० वर्षांच्या वाटचालीत त्यांनी ५७ हून अधिक...
Description एकूणच बोलीच्या या अभ्यासामध्ये भाषिक आविष्कार आणि समाजव्यवहार यांचा परस्परसंबंध उलगडण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो वेगळा आणि महत्त्वाचा आहे. बहुतांशी भाषिक अभिव्यक्ती ही जीवनसंबद्ध आशय साकार करण्यासाठी झालेली...
Description पुन्हा घेतली मी भरारी वगैरे पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही तुझी मात्र चर्या विचारी वगैरे बिचारा खरोखर भिकारी निघाला मला वाटले की पुढारी वगैरे...
Description एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी 'जिवलग' होतो दोघे ... मी अन् माझा आवाज ! आता मी एका घरात राहतो तो दुसऱ्या घरात... Additional Information Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti...
"महाराष्ट्र संतमंडळीत मुक्ताईंचे स्थान सर्व संतांनी आदराने मान्य केले . योगिनी , मुक्ताई , तत्वचिंतक मुक्ताई आणि कवी मुक्ताई अशी तीनही रूपे त्यांच्या वाङ्मयातून आढळून येतात . संत मुक्ताईंनी प्रपंच...
Description आजच्या तंत्रज्ञानाधिष्ठित युगात वावरतानाही काही कोडी आपल्यासमोर येतातच. अशाच काही वास्तव आणि काल्पनिक घटनांच्या संमीलनातून तयार झालेली उत्कंठापूर्ण, गूढरम्य अशी कादंबरी... Additional Information Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti...
ह्या पुस्तकाचा उद्देश हा फक्त अवघड अन विशेषतः परदेशी आदर्श डोळ्यासमोर ठेवत अवास्तव सल्ले देऊन किंवा परदेशी लेखकांचे लेखन अनुवादित करून माणसांच्या मेंदूला बोजड करण्याचा विचार माझ्या मनात अजिबात नव्हता,...
Description शाळा-महाविद्यालयांमध्ये पैशाविषयी चर्चा का केली जात नाही? आई-वडील मुलांना पैशांविषयी काहीच का शिकवत नाहीत? पैशाविषयी जे काही समजतं ते अनेक ठिकाणी ठेचकाळत, धक्के खातच का शिकावं लागतं? या सगळ्या...
गेली दोन दशकं, गुंतवणुकीचा पसंतीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड्स भारतीयांसाठी उदयास आले आहेत. ते रोकडसुलभता देतात. त्यात प्रवेश करणं आणि बाहेर पडणं त्यातून मिळणाऱ्या परताव्यासहित सहजसाध्य असतं. त्यामुळे सोनं, स्थावर...
Description म्हणजे कसं की....छत्री विसरून जाणाऱ्याला आठवण तरी करून देता येते....पाऊसच विसरलेल्याशी काय बोलायचं...! Additional Information Publications : रसिक आंतरभारती ( Rasik Antarbharti ) Author : वैभव जोशी ( Vaibhav...
यंत्रसेविका आणि इतर विज्ञानकथा - चालू युग हे विज्ञानयुग म्हणवले जाते. कारण एकोणविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत मानवी इतिहास जेवढे वैज्ञानिक शोध लागलेत त्यापेक्षा कितीतरी जास्त शोध विसाव्या शतकाच्या व एकोणविसाव्या शतकाच्या...
योगवासिष्ठ हा भारतीय तत्त्वज्ञान प्रणालीतील एक अत्यंत महत्त्वाचा व अनन्यसाधारण ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे. मूळ संस्कृत ग्रंथ फार विस्तृत असून त्यात ३२००० श्लोकांचा समावेश आहे. वेदशास्त्रसंपन्न कै. रघुनाथशास्त्री पावगी यांनी...
नामांकित लेखक श्री. अच्युत गोडबोले व सहलेखिका डॉ. वैदेही लिमये यांनी सखोल अभ्यास, ओघवती भाषा, विचारांची मुक्त पखरण विश्वखाणी शब्दांच्या मखरात बसवून रक्ताला वाहते ठेवले आहे कारण रक्तगंगा सतत वाहती...
Description या 'रामायण कथासार' पुस्तकाचे मूळ नाव प्रथम 'श्रीराम चरीत्र' असे होते. प्रसिद्ध नेते व हायकोर्ट न्यायाधीश चितामणराव वैद्य यांनी ते लिहीले होते. आम्ही फक्त पुस्तकाचे बदलले आहे. मूळच्या चोबीस...
Description आसमंत भेदणारी महत्त्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैर्य, सामर्थ्य, न्याय- नीतिमत्ता आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित बरोबर घेऊन स्व-अस्तित्व सिद्ध करून बुद्धीच्या जोरावर एल्गार करत स्वतःचं साम्राज्य उभं करणारा...
रुद्राक्षी - या पत्ररूप ग्रंथातून लेखकाने स्वअभिरुचीशी संबंध असलेल्या विषयान्वये मनोरम दर्शन घडविणारी अनेक ह्र्ध्य पत्रे लिहलेली आहेत. या सर्वच पत्रांतून वाचकांच्या संवेदना, भावना व आशा पल्लवीत होतील. बेटा, आयुष्यभर...
लिहूया आनंदे - म्हणजेच आनंदाने लिहूया. म्हणजे काय ? म्हणजे शालेय जीवनात भाषेचा अभ्यास करताना ‘लेखन’ हे शेवटचे नि महत्त्वाचे कौशल्य आहे. आपल्या मनातल्या आशय नेमक्या व योग्य शब्दांत व्यक्त...
पत्रकारितेच्या या सर्व प्रवासात अनेक मोठ्या माणसाच्या गुणीजनांच्या मी मुलाखती घेतल्या , त्यांचे परिचय सादर केले. विविध प्रासंगिक विषयावर भरपूर लेखनही केले. त्यातील निवडक लेखन माझ्या पत्रकार जीवनातील अनमोल कमाई...
सहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं. परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून...
मी लहान होतो. आईची इच्छा होती की, मी शाळेत जावं. त्याप्रमाणं एके दिवशी मला शाळेत घातलं. पण मी शाळेचा उंबरठा ओलांडू शकलो नाही. कारण, गुन्हेगार जातींची सर्व मुलं शाळेच्या अंगणात...
मी शेकडो कथा लिहिल्या नि त्या मराठी वाचकांना आवडल्या. माझं पुष्कळ कौतुक झालं. परवा महाराष्ट्र राज्य सरकारनं माझ्या 'फकिरा'ला पारितोषिक दिलं. याचा अर्थ माझी साहित्य सेवा महाराष्ट्राचे चरणी रुजू झाली...
Description: लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय खंड संच 1 ते 4 Details Publications : प्रतिमा पब्लिकेशन्स (Pratima Publication)Author : अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe)Binding : HardcoverLanguage : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 3970 gmsWidth : 60Height : 17.7Length ...